वेळे गावात तुफान आलं या…!
सातारा – अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील वेळे, केंजळ, कवठे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तिन्ही गावात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान,…
सातारा – अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील वेळे, केंजळ, कवठे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तिन्ही गावात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान,…
सातारा (वाई प्रतिनिधी ): सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे…
सातारा : सातारा शहरापासून जवळच असलेल्या परळी गावामध्ये श्री रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजे सज्जनगड या ठिकाणी पुणे, मुंबई, सातारा, तसेच बाहेरगावाहून सुट्टीचे दिवस असल्यामुळे पर्यटक (भाविक)…
सातारा, ता.०९: येथील आर्ट इन मुव्हजतर्फे शुक्रवार, दि. १० मे पासून सलग पाच दिवस सर्व वयोगटातील महिलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्वेता अवघडे यांनी दिली आहे. पोवई नाक्यावरील…
लिंब— रखरखत्या उन्हामध्ये ही मनाला व नेत्रांना अल्हादायक व प्रफुल्लित करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडीतील दुभाजकामधील बहरलेल्या रंगीबेरंगी फुलझाडांवर प्रहार करीत ती छाटल्याने निसर्गप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुभाजकात…
सातारा (शिरवळ): काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखान्यांवरती लादला गेलेला इन्कम टॅक्स मोदी सरकारने काढून टाकला. हा टॅक्स रद्द झाल्याने देशातील सर्व सहकारी साखर कारखाने वाचले, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले…
सातारा दि.५ मे २०२४: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व छत्रपतींच्या गादीचे विद्यमान वारसदार निवडून यावे यासाठी सर्व…
सातारा :- ४५- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ४८ तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार आज रविवार दि. ५…
सातारा : आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून…
वाई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याची तीव्रताही वाढत आहे. अशा परिस्थितीत ही उमेदवार हे मतदारांना भेटण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. सकाळची वेळ आणि संध्याकाळपासून प्रचाराची मुदत असेपर्यंत…
You cannot copy content of this page