मोदी सरकारमुळे साखर कारखाने वाचले खासदार उदयनराजे भोसले; आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत शिरवळ येथे बैठक
सातारा (शिरवळ): काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखान्यांवरती लादला गेलेला इन्कम टॅक्स मोदी सरकारने काढून टाकला. हा टॅक्स रद्द झाल्याने देशातील सर्व सहकारी साखर कारखाने वाचले, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले…
