शिक्षण, ग्राम विकासासाठी उपग्रहांचा वापर सर्वोत्तम पर्याय – शास्त्रज्ञ डॉ शिरीष रावण
सातारा (प्रतिनिधी) : गावाच्या गरजा ओळखून शाश्वत विकासासाठी वित्त आयोगाचा परिपूर्ण आराखडा करताना उपग्रहांवरील उपलब्ध माहितीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी प्राधान्याने पर्यावरणाचा समतोल राखून विज्ञानावर आधारित…
