अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करा: मंत्री मकरंद पाटील
सातारा: सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला असून,हवामान विभागाने पुढील काही दिवसही हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळेशेती, पिके व फळबागांचे नुकसान झाल्यास…
